Menu

रविवार ६ एप्रिल २०१४ – ट्वेंटी-२0 वर्ल्डकप : २0११ विश्‍वचषकानंतर भारत-श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने मीरपूर : विजयाच्या अश्‍वावर आरूढ झालेला भारतीय संघ उद्या, रविवारी श्रीलंकेला फायनलमध्ये धूळ चारून दोनदा ट्वेंटी-२0 वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ बनण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल. आशिया खंडातील दोन तुल्यबळ प्रतिस्पध्र्यांतील हा अंतिम सामना रोमहर्षक होण्याची...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ – अंतर्गत मतभेद विकोपाला : इंडिया शायनिंगच्या पुनरावृत्तीची भाजपाला धास्ती, वादग्रस्त मुद्दे टाळणार जयशंकर गुप्त / फराज अहमद – नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी, ३७0 कलम यासारख्या वादग्रस्त मुद्यांचा समावेश करावा की नाही यावरून पक्षात वरिष्ठ पातळीवर सुंदोपसुंदी सुरू असल्याने निवडणुकीतील मतदान सुरू झाले तरी, जाहीरनाम्याचा...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ – राकेश मारियांचे उद्गार : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या कर्मचार्‍यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. यालाच प्राधान्य देत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्तालापात मारिया बोलत...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ रामपूर/पाटणा/कोईम्बतूर : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केल्याने, मुस्लीम मतांवर डोळा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ज्यांची मुस्लीम मतांवर दारोमदार आहे, त्या समाजवादी पार्टीचे नेते आजम खान...

Read More

HISAR: With less than a week for the April 10 Lok Sabha polls in Haryana, BJP is facing a tough time handling its two allies – Haryana Janhit Congress (HJC) and Shiromani Akali Dal (SAD). SAD chief and Punjab deputy CM Sukhbir Badal told people at rallies in Hisar,...

Read More

Opinion polls rarely cover it, national political leaders chopper their way through, landing at a place or two, and media largely ignore it — that’s how elections come and go in India’s Northeast. But there is as much of a buzz on the ground as in any other place....

Read More

KASARAGOD: Sharing his dream for a new India, and praising the people of Kerala for their political sensibility and participation in governance, AICC vice-president Rahul Gandhi promised that Kasaragod will be turned into an industrial hub once the UPA comes to power at the centre again. “We want India...

Read More

१९९५ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे विधान गाजले होते. भारताच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण दाखविणारे गाडगीळांचे विधान हे तसे नवे नाही, कारण आजही स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतर जात हा भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. भलेही ती मंडल आयोगानंतरची सामाजिक घुसळण असो, की संघ परिवारप्रणीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा...

Read More

सकाळी सकाळी गावात हमरस्त्यावर एक प्रेत सापडलं. कुणाचं कळायला मार्ग नाही. माणूस होता हे नक्की सांगता येत होतं. बहुदा रात्रीच कोणीतरी मारून त्याला इथे टाकून दिलं होतं. गावातला प्रमुख आणि एकमेव रस्ता तोच होता. एक किराणा मालाचं दुकान, एक छोटं हॉटेल, एसटीचा थांबा, अनेक हीरोंच्या चित्रांनी नटलेलं सलून, भाजीपाला...

Read More

राजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे...

Read More
Translate »