मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळेच मंगळवारच्या मुसळधार पावसानंतर शहर दुसऱ्याच दिवशी पूर्वपदावर आले, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबई ठप्प झाली होती. या मुद्द्यावरून विरोधकांकडून पालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र,...
Read Moreपीसीबी की भ्रष्टाचार रोधी दल ने पाक के ओपनिंग बल्लेबाज शरजील खान पर इस साल फरवरी में पाकिस्तान सुपर लीग के दौरान स्पॉट फिक्सिंग करने मामले में उनकी भूमिका के लिए उनपर पांच साल का प्रतिबंध लगा दिया है. शरजील को पीसीबी की भ्रष्टाचार रोधी संहिता की पांच धाराओं...
Read Moreवर्ल्ड क्रिकेट के दिग्गज ऑलराउंडर्स में से एक शाकिब अल हसन के लाजवाब प्रदर्शन के दम पर बांग्लादेश टीम ने ऑस्ट्रेलिया को पहले टेस्ट के चौथे दिन ही चारो खाने चित करते हुए मैच को 20 रनों से अपने नाम कर लिया है. पहली पारी में 68 रन देकर...
Read Moreबांग्लादेश के खिलाफ पहले टेस्ट मैच के तीसरे दिन मांसपेशियों में शिकायत की समस्या के कारण आस्ट्रेलिया टीम से बाहर हुए जॉश हेजलेवुड की जगह पर स्टीव ओ’कीफ को टीम में शामिल किया गया है. ओ’कीफ को बांग्लादेश के खिलाफ खेले जाने वाले दूसरे टेस्ट मैच के लिए ऑस्ट्रेलिया...
Read Moreप्रवाशांना भिवंडी वळण रस्त्याचा आधार; कल्याण, कसारा, शहापूर परिसरातील प्रवाशांची कोंडी नोकरदार मुंबईच्या दिशेने येत असतानाच वासिंद रेल्वे स्थानकाजवळ दुरांतो एक्सप्रेसचे डबे घसरल्याने कल्याण, डोंबिवली, ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचे मंगळवारी सकाळी हाल झाले. त्यात संततधार पावसाची भर पडली. डोंबिवलीत सकाळी नऊ वाजता लोकलमध्ये बसलेले प्रवासी दादरला साडेअकरा वाजता पोहचले....
Read Moreसमाजातील मतिमंद मुलांच्या विकासासाठी गेली सुमारे तीन दशके झटणाऱ्या ‘आविष्कार’ या रत्नागिरीतील संस्थेमध्ये व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जात असून, या मुलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे. हातखंबा-रत्नागिरी रस्त्यावर मिरजोळे ‘एमआयडीसी’मध्ये असलेल्या या संस्थेमध्ये विविध वयोगटांची शंभराहून जास्त मतिमंद मुले सध्या शिक्षण घेत आहेत. बालवयात नैसर्गिक...
Read Moreमंगळवार सकाळपासून मुसळधार पावसाने मुंबईला अस्ताव्यस्त करून टाकले असून बुधवारी सकाळपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सुरळीत झालेली नाही. मध्य रेल्वेवर सकाळी सातच्या सुमारास मुंबईहून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली आहे. शीव स्थानकावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा पुन्हा सुरु झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे. तब्बल...
Read More