बिहारमध्ये आलेल्या महापुराने आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. या पुरामुळे बिहारच्या 38 पैकी 13 जिल्ह्यातील जवळपास 70 लाख नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. नेपाळमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बिहारमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा तडाखा कटिहार जिल्ह्याला बसला असून, तिथं लष्कराच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या...
Read MoreAttempt by Chinese soldiers to enter Indian territory along the banks of Pangong lake in Ladakh was foiled by Indian guards which resulted in stone pelting that caused minor injuries to people on both sides, officials said on Tuesday. Indian Army officials said that the soldiers of China’s People’s...
Read Moreस्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये आज भाजपच्यावतीने ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह २५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. यामुळे येथिल आजची ‘तिरंगा यात्रा’ रोखण्यात आली. भाजयुमोच्या या कार्यकर्त्यांना विविध भागातून ताब्यात...
Read Moreदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने स्वतंत्रता दिवस के मौके पर ध्वजारोहण किया. अरविंद केजरीवाल ने इस मौके पर दिल्लीवासियों को संबोधित भी किया. केजरीवाल ने अपने भाषण में कहा कि हमारे देश ने पिछले 70 वर्षों में हर क्षेत्र में प्रगति की है, लेकिन आज भी हमारे मन...
Read Moreमुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशननं आता एक नवा प्लॅन आणला आहे. RComचा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. नवा प्लॅनची किंमत फक्त 70 रुपये आहे. ज्यामध्ये 365 दिवस म्हणजेच तब्बल वर्षभर अनलिमिटेड 2जी डेटा मिळणार आहे. एवढंच नाही तर यामध्ये 56 रुपयांचा टॉकटाइमही मिळणार...
Read Moreनिर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी दहीहंडी उत्सवावर गतवर्षी आलेले निर्बंध यंदा बऱ्याचप्रमाणात कमी झाले असले तरी ठाण्यात उत्सवाचा उत्साह कमी असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून कोटीच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या आयोजकांनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ठाण्यात मोठमोठय़ा दहीहंडय़ा दिमाखात लागणार असल्या तरी, यानिमित्ताने...
Read MoreWhat could be our first Independence Day Celebrations in this beautiful world sadly became another day of mourning for our poor parents. Oh, just in case you aren’t aware dear Prime Minister, I am one of those unfortunate kids who became the victims of paucity of oxygen in Gorakhpur’s...
Read Moreचीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद ने कहा कि पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी के भविष्य पर चयन बैठक में चर्चा हुई थी. उन्होंने कहा कि धोनी अगर प्रदर्शन नहीं करते हैं तो ही विकल्प तलाशेंगे. वहीं युवराज सिंह को आराम देने की स्थिति को स्पष्ट करने के बाद प्रसाद से...
Read Moreनोटाबंदीनंतर देशातील 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना सांगितलं. देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, ”गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा बाहेर काढला....
Read Moreगोरखपुर के बीआरडी अस्पताल में 70 से अधिक बच्चों की मौत पर आखिरकार पीएम मोदी ने अपनी चुप्पी तोड़ी है. नरेन्द्र मोदी ने स्वतंत्रता दिवस के मौके बोलते हुए कहा कि उन्हें इन बच्चों की मौत और प्राकृतिक आपदाओं में लोगों की जान जाने का दुख है. साथ ही...
Read More