Rahul Gandhi’s decision to contest from Wayanad shows he has the confidence to win from both north and south India, senior Congress leader Shashi Tharoor said on Sunday and asked whether Prime Minister Narendra Modi would have the courage to fight from a seat in Kerala or Tamil Nadu....
Read Moreजम्मू-कश्मीर में हाइवे बैन पर घाटी की सियासत में उबाल आ गया है. जम्मू कश्मीर की पूर्व सीएम और पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती ने साफ कहा है कि वे केंद्र सरकार के इस आदेश को नहीं मानती हैं. तमतमायी महबूबा ने कहा कि ये हमारी सड़कें हैं, ये राज्य...
Read Moreप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने त्रिपुरा के उदयपुर (UDAIPUR) की चुनावी सभा में वामदलों पर जोरदार हमले किए. उन्होंने रैली में कहा कि त्रिपुरा आज देशभर में परिवर्तन का सबसे बड़ा प्रतीक बन चुका है. पिछले साल जिस तरह आप सभी ने अराजकता, अक्षमता, भ्रष्टाचार को बढ़ाने वाली और विकास...
Read Moreचुनावी सरगर्मी तेज है, ऐसे में वोटरों को साधने के लिए नेता कई तरह के तरीके अपनाते नजर आ रहे हैं. इस दरम्यान उत्तर प्रदेश की बिजनौर लोकसभा सीट से एक मजेदार घटना सामने आई है. वहां से नसीमुद्दीन सिद्दीकी कांग्रेस उम्मीदवार हैं. उन्होंने इस चुनावी मौसम में समर्थकों...
Read Moreममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून त्यांनी स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली आहे. आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणुक प्रचारासाठी आले आहेत. त्यानिमित्ताने...
Read Moreमाणिकबाई गवळी यांनी दूध आणि दही विकून जमा झालेले १ लाख रुपये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी दान केले आहेत. या दानानंतर माणिकबाई गवळी या माऊलीचा पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने सत्कार केला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माणिकबाई सखाराम गवळी यांनी दूध, दही, ताक विकून जमा झालेली १ लाख रुपयांची पुंजी विठ्ठलाच्या...
Read MoreIndia TV-CNX च्या सर्वेक्षणानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येण्याची शक्यता आहे. इंडिया टिव्ही आणि सीएनएक्सने देशभरात केलेल्या सर्वेनुसार, पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. तर काँग्रेसला फक्त ९७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेसपेक्षा अन्य पक्षाच्या जागा जास्त येऊ शकतात असा अंदाज या सर्वेतून व्यक्त...
Read Moreदेशात आणि राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. सोलापूरमधील विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडले होते. यातच आता बीडमधील राष्ट्रवादीचे जयदत्त शिरसागर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. शनिवारी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि...
Read Moreविविध विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्ररथांचा समावेश; पारंपरिक वेशभूषेत नागरिकांचा सहभाग पारंपरिक वेशभूषा परिधान करून श्रीकौपिनेश्वर न्यासातर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत आबालवृद्धांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन-पालखीची पूजा करून स्वागतयात्रेस सुरुवात झाली. १८वे वर्ष असणाऱ्या या नववर्ष स्वागत यात्रेत ६० हून अधिक संस्थांनी तसेच...
Read More‘एडीआर’च्या अहवालातील निष्कर्ष; ११६ पैकी ३३ उमेदवार कोटय़धीश लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या भाजप-शिवसेना खासदारांची मालमत्ता सरासरी ३.२० कोटी रुपयांनी म्हणजे ६० टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स (एडीआर)ने सात मतदारसंघात निवडणूक लढवीत असलेल्या ११६ पैकी ११५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून निष्कर्ष जाहीर...
Read More