राजस्थान के कोटा में 12 साल के एक लड़के ने मोबाइल पर ऑनलाइन गेम खेलते हुए फांसी लगाकर खुदकुशी कर ली. जब उसने ये खौफनाक कदम उठाया तो वह कमरे में अकेला था और उसने हाथों में चूड़ियां और गले में एक मंगलसूत्र भी पहन रखा था. मृतक बच्चे...
Read Moreगुजरातच्या जामनगर न्यायालयानं निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या दोषी सहकारी अधिकारी प्रवीण सिंह याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय. ३० वर्षांपूर्वी पोलिसांच्या अटकेत असलेल्या एकाच्या हत्या प्रकरणात संजीव भट्ट दोषी ठरलेत. १९९० मध्ये जामनगरमध्ये भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसेदरम्यान भट्ट हे जामनगरचे एएसपी होते. हिंसेदरम्यान पोलिसांनी १०० जणांना...
Read Moreकमी पावसामुळे मोरबेची पाणी पातळी ४ मीटरने खालावली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मात्र जून महिन्यातील पडलेला अत्यल्प पाऊस पाहता पालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले असून पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. यात गेल्या वर्षी जून...
Read Moreमान्सूनपूर्व पावसात मुंबई – गोवा महामार्गाची दैना उडाली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील पालीनजिकच्या आशू धाबा येथे नव्याने केलेली मोरी खचल्याने महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमएपी या ठेकेदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि खचलेल्या मोरीच्या ठिकाणी खडी टाकून महमार्ग सुरू करण्यात आला. दरम्यान,...
Read Moreआमच्या युतीची ही पुढची गोष्ट आहे, आधी काय घडलं? पुढे काय घडेल हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत. जे उपस्थित होण्याची गरज नाही आमचं सगळं ठरलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी आपली रोखठोक भूमिका मांडली. काय करायचं ते आम्ही करू, कारण युती करताना सगळ्या गोष्टींचा...
Read Moreजिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सलग पाच तासांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने बळीराजा चांगलाच सुखावला आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. वायू चक्रीवादळामुळे गायब झालेल्या मान्सूनपूर्व पावसाची शेतकरी चातकासारखा वाट बघत होता. तसेच रत्नागिरीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकदिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत...
Read Moreपुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या चारही धरणात मिळून केवळ महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाणी बचतीच्या दृष्टीने शहरातील काही भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते असा विचार करता पालिकेकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र कोथरूड भागातील एका उच्चभ्रू...
Read Moreलोकसभा चुनाव में करारी हार के बाद कांग्रेस में मंथन और समीक्षा का दौर जारी है. कांग्रेस के नेता हार के लिए एक-दूसरे को जिम्मेदार ठहरा रहे हैं. राजस्थान कांग्रेस के हारे हुए उम्मीदावारों ने अपनी हार की सबसे बड़ी वजह पार्टी के नेताओं की गद्दारी बताया है. राजस्थान...
Read Moreसूरत की कंपनी सिद्धि विनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (SVLL) द्वारा बैंकों से धोखाधड़ी करने पर प्रवर्तन निदेशालय (ED) ने बेहद सख्त कदम उठाया है. ईडी ने एक मनी लॉड्रिंग, धोखाधड़ी मामले में कंपनी की करीब 1610 करोड़ रुपये मूल्य की 6000 गाड़ियां जब्त कर ली हैं. कंपनी ने अपने कर्मचारियों...
Read Moreपावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसामध्येच मुंबईतील लोकल ट्रेनचे वेळापत्रक वारंवार कोलमड असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळपत्रकाचा फटका ऑफिसला जाणाऱ्यांना बसत आहे. ऑफिसमध्ये लवकर पोहचण्याच्या इराद्याने घरुन लवकर निघाल्यानंतरही अनेकांना केवळ रेल्वे उशीरा धावत असल्याने लेटमार्क लागतोय. यासंदर्भातील नाराजी अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन व्यक्त केली...
Read More