Voting for the bypolls to the two Rajya Sabha seats in Gujarat began at the Assembly complex in Gandhinagar on Friday. State ministers Saurabh Patel, Pradeepsinh Jadeja and BJP MLA Arunsinh Rana were among the first few to cast their votes. While the BJP has fielded External Affairs Minister...
Read More१२ वर्षात रेल्वेसाठी ५० लाख कोटी रुपये पाहीजे असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सांगितले. रेल्वेत पीपीपी मॉडेलने पैसे येतील असेही त्या म्हणाल्या. पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सितारामण या संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. नवीन औद्योगिक कॉरिडोर बनवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी आपल्या...
Read More- 196 Views
- July 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on स्क्रू गिळल्याने एक वर्षाच्या चिमुरड्याचा गुदमरुन मृत्यू
एक वर्षाच्या मुलाचा लोखंडी स्क्रू गिळल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीमधील वजिराबाद येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही संशयी गोष्ट नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. सुश्रुता ट्रॉमा सेंटरने मध्यरात्री उशिरा आमच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती...
Read Moreठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्यासह जिल्ह्य़ातील सर्वच भागांत लागू करण्यात आलेली पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने जलसाठय़ातही चांगली वाढ होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ातील पाणीकपात रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. याबाबतची अधिकृत घोषणा...
Read Moreबालाकोट एयरस्ट्राइक के बाद भारतीय एयरलाइंस को काफी नुकसान झेलना पड़ रहा है. एयरस्ट्राइक के बाद पाकिस्तान ने अपना एयरस्पेस बंद कर दिया है. इस कारण अभी तक एयरलाइंस को 549 करोड़ रुपये का घाटा हुआ है. इसमें अकेले एयरइंडिया को 491 करोड़ का नुकसान झेलना पड़ा है. एयरस्पेस...
Read Moreरत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण ३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फुटल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये १३ घरांसह २४ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच एक जण आश्चर्यकारक वाचला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या धरण दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार...
Read Moreतिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधणारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ज्यावर राष्ट्रवादीने निशाणा साधत, सावंत हे भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी निर्लज्ज समर्थन देत आहेत. कंत्राटदार आणि आमदारांना पाठिशी घालण्याचं काम तानाजी सावंत करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे....
Read More