सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे २७ बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. ७० हजार जणांचं स्थलांतर करण्यात आले आहे. तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच सांगलीतही भीषण परिस्थिती...
Read Moreआता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे. देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर...
Read More12