सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे. आतापर्यंत पुराचे २७ बळी गेले आहेत. कोल्हापूर शहरात हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. ७० हजार जणांचं स्थलांतर करण्यात आले आहे. तर महापुरामुळे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ६७ हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच सांगलीतही भीषण परिस्थिती...
Read Moreआता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे. देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर...
Read Moreकोल्हापूर, सांगली भागात पूरामुळे शेतकऱ्यांचे चहूबाजूंनी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पूर ओसरल्यानंतर या भागातील नुकसानीचे तातडीने मोजमाप आणि पंचनामे करावेत. तसेच या भागातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून शंभर टक्के कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातील विविधा भागांसह पश्चिम...
Read Moreसंसद में ट्रिपल तलाक का बिल पास होने के बाद अजमेर में पहला मामला सामने आया है. ख्वाजा गरीब नवाज की दरगाह के खादिम सयैद सलीमुद्दीन उर्फ सलीम बापू के खिलाफ दरगाह थाने में 3 तलाक का मामला उनकी दूसरी पत्नी द्वारा दर्ज करवाया गया है. इस मामले को...
Read Moreमलाइका अरोड़ा इन दिनों वेकेशन मोड़ में चल रही हैं. पिछले दो महीनों से लगातार ट्रैवल कर रही मलाइका इन दिनों मेलबर्न में हैं. अपने बॉयफ्रेंड अर्जुन कपूर के साथ 10वें इंडियन फिल्म फेस्टिवल को अटेंड करने पहुंची हैं. मलाइका को सोशल मीडिया प्रेम किसी से छुपा नहीं हैं...
Read Moreजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवतळा असल्याचे दिसत आहे. काल भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यानंतर आज भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस कायमस्वरूपा बंद करण्यात आली असताना, आता पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपटा प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या...
Read Moreप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात 8 बजे राष्ट्र के नाम संदेश देंगे. जम्मू-कश्मीर को केंद्र शासित प्रदेश बनाने और राज्य से अनुच्छेद 370 को कमजोर किए जाने के बाद प्रधानमंत्री का ये पहला संदेश होगा. प्रधानमंत्री कार्यालय की तरफ से प्रधानमंत्री के संबोधन की जानकारी दी गई है. आज...
Read Moreपालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात मुसळधार पावसामुळे चोथ्याचीवाडी जवळचा रस्ता वाहून गेला असून ३५ ते ४० गावपड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे तसेच रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, नागरिकांनी लवकरात लवकर पर्यायी रस्ता करून देण्याची...
Read Moreएक्स्प्रेसच्या प्रवासासाठी ऑनलाइन आरक्षण करणाऱ्यांना आपल्या खिशातून आता अधिक पैसे काढावे लागणार आहेत. याचे कारण म्हणजे, डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना देण्यासाठी या पूर्वी रद्द करण्यात आलेले सेवा शुल्क आता पुन्हा आकारले जाणार आहे. पूर्वी प्रवाशांना स्लीपर क्लासच्या तिकिटावर २० रुपये, तर एसी बोगीतील सीटसाठी ४० रुपये सेवा शुल्क द्यावे लागत...
Read Moreएस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारणारा अभिनेता मधू प्रकाश याच्या पत्नीने मंगळवारी आत्महत्या केली. भारती असं त्यांचं नाव असून हैदराबादमध्ये एका खासगी कंपनीत त्या कामाला होत्या. मधू आणि भारती यांचं २०१५मध्ये लग्न झालं होतं. अभिनय क्षेत्रातील मधूच्या कामाने भारती फार खूश नव्हत्या. त्याचसोबत मधू यांचं विवाहबाह्य संबंध...
Read More