­
­
Menu
343xcvbvb20-ffff

राज्यात सगळीकडे पाऊस कोसळत असला तरी उस्मानाबाद जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऑगस्ट महिना सुरू झाला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा फक्त 29 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाने शून्य टक्क्यापेक्षा खालची पातळी गाठली आहे. त्यामुळे यापुढील काळात पाऊस पडला नाही तर भविष्यात मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या...

Read More

पुणे शहर आणि परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं १०० टक्के भरली आहेत. त्यातच खडकवासला धरणाला तडा गेल्याची आणि धरण फुटल्याची अफवा काल पुण्यात पसरली होती. मात्र यात तथ्य नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. खडकवासला धरणाला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ...

Read More
pal023342324342342

नीरज राऊत, पालघर गेल्या दोन आठवडय़ापासून सलग पडणाऱ्या पावसामुळे व हवेतील आर्दतेमुळे चिकू फळबागांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे चिकू बागायतींचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिकू फळ पावसाच्या पाण्यात भिजून झाडावरून निखळून पडत असून नव्याने येणाऱ्या लहान फळाला बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. यामुळे पुढील हंगामामध्ये देखील या...

Read More
USawdadwadwaadsadwA

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेला ‘अनुच्छेद ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने सोमवारी उचलले. राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारताच्या या निर्णयावर जगभरातील अनेक देशांनी मौन बाळगले आहे. मात्र अमेरिकेने यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने...

Read More
nmdadwdwadwadwadwadwv01

नवी मुंबईसारख्या नियोजित शहरातील व आशिया खंडातील सर्वात मोठय़ा ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत आले की, ‘खेडेगावातील रस्ता तरी बरा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पालिका व एमआयडीसी यांच्या वादात अगोदरच दुर्लक्षित असलेले येथील रस्त्यांची या पावसाने पुरती वाट लावली आहे. महापे, पावणे, तुर्भे या विभागांतील अंतर्गत रस्त्यांची पुरती चाळण झाली...

Read More
34389xcvbit-saha-new

सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सदनामध्ये जम्मू- काश्मीरमध्ये लागू असलेला कलम ३७० रद्द करण्यात येण्याविषयीचा प्रस्ताव मांडला. एक खंड वगळता हा कलम हटवण्याच्या त्यांच्या या प्रस्तावाचं साऱ्या देशातून आणि विविध स्तरांतून मोठ्या सकारात्मकतेने स्वागत करण्यात आलं. या प्रस्तावाअंतर्गत तरतुदींनुसार जम्मू- काश्मीर या राज्याची विभागणी करण्यात आली. ज्यातूनच...

Read More
uddhaawdadwdsaadv

३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने देशावर असलेला कलंक मिटवला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या निर्णयामुळे काश्मीरचे खऱ्या अर्थाने भारतात विलीनीकरण झाले आहे. ९ ऑगस्टचा क्रांतिदिन, १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि आता काश्मीरला मोकळा श्वास देणाऱ्या ५ ऑगस्टच्या ऐतिहासिक दिनाने या महिन्याचे पावित्र्यही आणखी वाढवले आहे असेही...

Read More
surat5526509002_618x347

गुजरात में बाढ़ का कहर जारी है. एनडीआरएफ और वायुसेना राहत व बचाव कार्य में जुटी हैं. इस बीच सोमवार को वायुसेना ने मंगरोल शहर के लाहुरा और कोसाडी गांवों में बाढ़ में फंसे 13 लोगों को सुरक्षित बचा लिया. वायुसेना के हेलिकॉप्टर्स के जरिए इन लोगों को बचाकर...

Read More
41388cxvbrinder-singh

पंजाब के मुख्यमंत्री अमरिंदर सिंह ने जम्मू एवं कश्मीर को विशेष दर्जा देने वाले संविधान के अनुच्छेद 370 को हटाने के प्रस्ताव का विरोध किया है. इस पूरे मसले पर प्रतिक्रिया देते हुए सिंह ने कहा कि बिना किसी कानूनी प्रावधान के संविधान को फिर से लिखा गया है....

Read More
WhaawdawdawdadwtsApp-Image-2019-08-05-at-4.20

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात येणार आहे. या...

Read More
Translate »