उम्मीद पर दुनिया कायम है. विक्रम लैंडर फिर से काम करेगा, इसी उम्मीद के साथ इसरो वैज्ञानिक अब भी काम कर रहे हैं. इसरो के विश्वस्त सूत्रों के अनुसार ऐसी आशंका है कि विक्रम लैंडर चांद की सतह पर क्रैश हो गया है. अब ऑर्बिटर की मदद से उसकी...
Read Moreचांद्रयान मोहिमेत थोडीशी बाधा आली ज्यामुळे इस्रोचे वैज्ञानिक भावुक झाले मात्र त्यांची जिद्द बुलंद आहे. ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि ही मोहीम यशस्वी करतील असा मला विश्वास आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. “इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक मोठं स्वप्न पाहिलं, त्यांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र...
Read Moreकमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक स्थिती असल्याने शहर आणि परिसरात शनिवारीही (७ सप्टेंबर) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यतील घाटमाथ्यांवर अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरापासून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र...
Read Moreयेणार तर युतीचंच सरकार येणार असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना...
Read Moreमुंबईहून पुण्याला जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. मात्र नवीन इंजिन जोडण्यात आल्यानंतर सुमारे तासाभराच्या खोळंब्यानंतर रेल्वे सुरू झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. इंद्रायणी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यानंतर लोकल गाड्यांची सेवा ऐन गर्दीच्या वेळेत कोलमडली होती. अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांमध्ये या एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाला होता. त्यामुळे...
Read Moreऊस, केळी यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांना सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे राज्याच्या सुधारित जलनीतीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. पाणी मागणी आणि पुरवठय़ातील वाढते असंतुलन, पाणी उपलब्धतेची अनिश्चितता, पूर आणि अवर्षण समस्या इत्यादी बाबींच्या पाश्र्वभूमीवर २००३ च्या जलनीतीमध्ये सुधारणा करुन ‘महाराष्ट्र राज्य जलनीती २०१९’ नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक आणि...
Read Moreचांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय...
Read Moreदक्षिणेकडील राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा फटका नारळाच्या उत्पादनांवर झाला असून यंदाच्या गणेशोत्सवात नारळाची आवक कमी झाली आहे. मात्र, बाजारात असलेल्या मंदीचा परिणाम नारळ विक्रीवर झाला आहे. मागणी नसल्याने उत्सवात ‘श्रीफल’ गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहे. नारळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड दक्षिणेकडील तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात होते....
Read More- 207 Views
- September 06, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on गणपतीच्या वर्गणीवरून आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण
गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...
Read Moreमुसळधार पावसामुळे वसई शहर जलमय झाले होते. मात्र हे पाणी अद्याप ओसरलेले नाही. त्यामुळे शहरात रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे शहर चौथ्यांदा पाण्याखाली गेल्यानंतर वसई-विरारकरांच्या नशिबी अटळ हाल आले. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार शहराचा पुराचा वेढा पडला होता. पावसाने सर्वच यंत्रणा निकामी केल्या होत्या. शहराती प्रमुख रस्ते...
Read More