वसई रेल्वे स्थानकात घडणारे गुन्ह्यंचे प्रकार व इतर घटना यामध्ये पकडल्या जाणाऱ्या आरोपींना ठेवण्यासाठी वसई रेल्वे स्थानकात पोलीस कोठडीची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वसई रेल्वे स्थानकातून मोठय़ा प्रमाणात प्रवासी...
Read Moreआता दिवाळीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानुसार, हे दर उद्या म्हणजे १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील...
Read Moreकेंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर...
Read Moreरिलायन्सने गेल्या महिन्यात JioFiber लाँच केलं होतं. जिओ फायबरच्या प्लॅनची किंमत ६९९ रुपये आहे. ज्यामध्ये १०० MBPS स्पीड देण्यात आला आहे. जिओ फायबर ब्रॉडबँड प्लान लँडलाइन कनेक्शन आणि 4K-रेडी सेट टॉप टॉप बॉक्ससह येतो. पण जिओ फायबर ग्राहकांना केबल टीव्हीचं कोणतंही कनेक्शन देणार नाही. याचा अर्थ असा आहे की...
Read Moreदेशाला संभाजी भिडे यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. तसं झालं तरच देश वाचेल, असं वक्तव्य करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी केलं. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजयसिंग सेंगर बोलत होते. सध्या आपल्या देशामध्ये हिंदूंचे हाल सुरू आहेत. संभाजी भिडे हेच खरे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत....
Read Moreआर्थिक विवंचनेपोटी कर्मचाऱ्यांचे वेतनही देऊ न शकलेल्या सरकारच्या दोन्ही दूरसंचार कंपन्या बंदच करण्याची सूचना सरकारला करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने सादर केलेला सार्वजनिक कंपन्यांसाठी ७४,००० कोटी रुपये अर्थसाहाय्य प्रस्तावही फेटाळून अर्थ खात्याकडे लावला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) वर ९५,००० कोटी रुपयांचा...
Read Moreबुधवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना टळलीय. वाशी स्टेशनवर पेन्टाग्राफला आग लागली. परंतु, वेळीच ही आग आटोक्यात आल्यानं कुठलीही हानी झालेली नाही. आग आटोक्यात आल्यानंतर ही लोकल कारशेडला रवाना करण्यात आली. ही लोकल सीएसटीहून पनवेलला निघाली होती. परंतु, रेल्वे वाशी स्टेशनमध्ये घुसल्यानंतर लगेचच पेन्टाग्राफला आग लागल्याचं प्रवाशांच्या...
Read MoreAIMIM president Asaduddin Owaisi on Tuesday hit out at Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat for his statement that mob lynching was a western concept and it should not be used to defame India. Addressing the Vijayadashmi function of the RSS at Reshimbagh ground in Nagpur, Bhagwat said...
Read Moreसत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरललेल्या शिवसेना-भाजपा महायुतीला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत बंड शमवण्यात महायुतीला यश आले नाही. काही नेत्यांनी आपली तलवार म्यान केली. मात्र, काही नेत्यांनी बंडाचा झेंडा उचलला. या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. महायुतीमधील या बंडखोरीचा आघाडीला तब्बल ३० जागांवर...
Read Moreविधानसभा निवडणूक २०१९ साठी सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात निवडणूक लढणारे माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांचा विरोधकांवर टीका करताना तोल ढळलाय. ‘प्रणितीच्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही’, असं म्हणत प्रचाराची घसरलेली पातळी त्यांनी दाखवून दिली. सोलापूर मध्य मतदारसंघातून नरसय्या आडाम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एका प्रचार रॅलीमध्ये...
Read More