कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने, ठराविक वेळेत खाद्य पुरवावे का, याबाबत मुंबई महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. नागरिकांना आज, सोमवारपासून हरकती, सूचना नोंदवता येतील. मुंबईतील कबुतरखान्यांवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्याबाबत सल्ला दिला होता. कबुतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये...
Read Moreएअरटेलच्या कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. एअरटेलची सेवा बंद असल्याने दिल्ली आणि एनसीआरमधील वापरकर्ते नाराज आहेत. त्यांच्या नंबरवर त्यांना कोणताही कॉल येत नाही आणि ते कॉल करू शकत नाहीत. अनेक वापरकर्त्यांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. डाऊनडिटेक्टरच्या अहवालानुसार, एअरटेल वापरकर्त्यांना दुपारी...
Read MoreUnited States President Donald Trump reportedly told Ukraine to abandon hopes of reclaiming Crimea, which was annexed by Russia in 2014, and to agree never to join the North Atlantic Treaty Organization (NATO), ahead of his meeting with European leaders in Washington on Monday. In a post on Truth...
Read MoreKolkata, Aug 18 (PTI) West Bengal Chief Minister Mamata Banerjee is likely to skip the inauguration of three Kolkata metro projects by Prime Minister Narendra Modi on August 22, a top state government official said on Monday. Banerjee, during her tenure as the railway minister, had planned these metro...
Read Moreगेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढलाय. पुढील काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी परिसरात येत्या 3-4 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार...
Read Moreगेल्या काही तासांपासून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस (Heavy Rain) झाल्याने सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी दोन गावांमध्ये तब्बल 80 नागरिक अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने आता या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण...
Read More