रविवार ६ एप्रिल २०१४ – लोकसभेची लढाई : बहुजन विकास आघाडीला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याची कुणकुण लागताच कोणत्याही स्थितीत तसे होऊ नये, यासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – अंतर्गत मतभेद विकोपाला : इंडिया शायनिंगच्या पुनरावृत्तीची भाजपाला धास्ती, वादग्रस्त मुद्दे टाळणार जयशंकर गुप्त / फराज अहमद – नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी, ३७0 कलम यासारख्या वादग्रस्त मुद्यांचा समावेश करावा की नाही यावरून पक्षात वरिष्ठ पातळीवर सुंदोपसुंदी सुरू असल्याने निवडणुकीतील मतदान सुरू झाले तरी, जाहीरनाम्याचा...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ – राकेश मारियांचे उद्गार : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या कर्मचार्यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. यालाच प्राधान्य देत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्तालापात मारिया बोलत...
Read Moreरविवार ६ एप्रिल २०१४ रामपूर/पाटणा/कोईम्बतूर : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केल्याने, मुस्लीम मतांवर डोळा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ज्यांची मुस्लीम मतांवर दारोमदार आहे, त्या समाजवादी पार्टीचे नेते आजम खान...
Read MoreHISAR: With less than a week for the April 10 Lok Sabha polls in Haryana, BJP is facing a tough time handling its two allies – Haryana Janhit Congress (HJC) and Shiromani Akali Dal (SAD). SAD chief and Punjab deputy CM Sukhbir Badal told people at rallies in Hisar,...
Read MoreOpinion polls rarely cover it, national political leaders chopper their way through, landing at a place or two, and media largely ignore it — that’s how elections come and go in India’s Northeast. But there is as much of a buzz on the ground as in any other place....
Read More१९९५ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे विधान गाजले होते. भारताच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण दाखविणारे गाडगीळांचे विधान हे तसे नवे नाही, कारण आजही स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतर जात हा भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. भलेही ती मंडल आयोगानंतरची सामाजिक घुसळण असो, की संघ परिवारप्रणीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा...
Read Moreसकाळी सकाळी गावात हमरस्त्यावर एक प्रेत सापडलं. कुणाचं कळायला मार्ग नाही. माणूस होता हे नक्की सांगता येत होतं. बहुदा रात्रीच कोणीतरी मारून त्याला इथे टाकून दिलं होतं. गावातला प्रमुख आणि एकमेव रस्ता तोच होता. एक किराणा मालाचं दुकान, एक छोटं हॉटेल, एसटीचा थांबा, अनेक हीरोंच्या चित्रांनी नटलेलं सलून, भाजीपाला...
Read Moreराजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे...
Read Moreकर्नाटकातील लोकसभेच्या २८ मतदार-संघांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला सर्वच मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी ४३५ उमेदवारांचे भवितव्य चार कोटी ६२ लाख ११ हजार ८४४ मतदार ठरविणार आहेत, त्यामध्ये केवळ २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका माजी पंतप्रधानासह सहा माजी मुख्यमंत्री, तीन विद्यमान केंद्रीय मंत्री, एक...
Read More







