झारखंडमध्ये सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. यावेळी सीआरपीएफ जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केलं असून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. बेलभा घाट परिसरात ही चकमक सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपाचा ताफा...
Read Moreराफेल डील पर कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी के बयान के खिलाफ बीजेपी सांसद मीनाक्षी लेखी की अवमानना याचिका पर सुप्रीम कोर्ट आज सुनवाई करेगा. दरअसल, राफेल डील को लेकर पुनर्विचार याचिका पर सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद राहुल गांधी ने कहा था कि सुप्रीम कोर्ट ने माना है...
Read MoreThe Opposition Congress on Sunday claimed that the helicopter of Prime Minister Narendra Modi was seen transporting a “suspicious black trunk” during his visit to Karnataka’s Chitradurga and demanded an inquiry by the Election Commission to reveal whether money was transported in PM’s chopper. Addressing a press conference, Congress...
Read Moreकृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड शिवभक्ती काय असते याची प्रचिती शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत आली. आघाडीचे मावळचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. भर पावसात सर्व कार्यकर्ते निवारा शोधत पावसापासून आपला बचाव करत असताना एक तरुण मात्र स्टेजवरच थांबला होता. हा शिवभक्त तरुण...
Read More- 230 Views
- April 14, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on आयटी कंपनीने चोरला 7.8 कोटी लोकांचा आधार डेटा, गुन्हा दाखल
हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 7.8 कोटीहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास 8.4 कोटी आहे. कंपनी आधार कार्डचा हा डेटा टीडीपी पक्षाचं सेवा मित्र अॅप...
Read Moreमहामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ वी जयंती आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान दादर येथील चैत्यभूमीवरही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी जल्लोषात डॉ बाबासाहेब आंबेडकर...
Read Moreभारतीय जनता पार्टीला ना अलीची मतं मिळतील ना बजरंग बलीची असा दावा बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अली-बजरंगबली वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी योगींवर टीका केली आहे. बजरंगबली दलित समाजाचे होते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. हाच उल्लेख करत मायावती म्हणाल्या की मला...
Read Moreहिमाचल प्रदेश के कुल्लू जिले के फोजल घाटी के एक गांव के श्मशान गृह का कथित तौर पर प्रयोग नहीं करने देने पर एक दलित परिवार को जंगल में बुजुर्ग महिला का अंतिम संस्कार करने पर मजबूर होना पड़ा. धारा गांव की निवासी करीब 100 साल की एक महिला...
Read Moreअस्तित्वात आल्यापासून (१९५२) नांदेड़ लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नादेडकरांनी दर १५ वर्षाला येथे धक्कादायक निकाल दिल्याचा इतिहास आहे. इतिहासात डोकावल्यास नांदेड़च्या जनतेने अशोक चव्हाण यांनाही पराभवाची चव चाखायला लावल्याचे दिसते. गेल्या पंधरा वर्षांपासून नांदेड मतदारसंघात काँग्रेसचा खासदार राहिला आहे. मात्र, यंदा नांदेडच्या परंपरेनुसार निकाल...
Read Moreकाश्मीर हे संवेदनशील राज्य आहे. तिथला निर्णय घेत असताना तिथल्या लोकांच्या विचार करून घेण्याची गरज होती. पण नरेंद्र मोदींनी ते केलं नाही. त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे लोक नाराज आहेत. ती नाराजी लपविण्यासाठी मोदी अशा प्रकारचे आरोप करत असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बॅटिंग कोल्हापूरमधल्या...
Read More