लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांमधील मतदान पार पडले असून देशात कोणाची सत्ता येणार याचे उत्तर २३ मे रोजी मिळणार आहे. देशात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच बुधवारी सकाळी तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी पार पडली आहे. यातील राजकीय भविष्यवाणीत देशातील राजा कायम राहणार...
Read Moreरुग्णाला बाहेरील रक्तपुरवठय़ावर अवलंबून ठेवणाऱ्या ‘थॅलेसेमिया’ या आजाराबद्दल आजही भारतात पुरेशी जनजागृती नसल्याचे दिसून येत आहे. या आजाराचे परिणाम आणि लक्षणे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाणे जिल्ह्यात थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात २०१७ साली ४०० थॅलेसेमियाचे रुग्ण होते, ती संख्या २०१८ मध्ये ५०० वर गेली, तर यंदाच्या...
Read Moreतरुणानेच पत्नीला जाळल्याचा सहा वर्षांच्या भावाचा जबाब तालुक्यातील निघोज येथे घडलेल्या ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणात जखमी झालेल्या मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीला पेट्रोल ओतून पेटवून दिले असल्याचा जबाब रुक्मिणीचा सहा वर्षांचा भाऊ निन्चू याने दिला आहे. घटना घडल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक...
Read Moreलोकसभा चुनाव के आखिरी चरण तक आते-आते नेताओं का एक दूसरे पर हमला तेज हो गया है. कांग्रेस नेता संजय निरुपम ने अब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर तीखा हमला बोला है और उन्हें औरंगजेब का आधुनिक अवतार बता डाला. उन्होंने कहा कि बीजेपी वाले रोज नया झूठ गढ़ते हैं...
Read Moreदेशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त पुण्यातील गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात...
Read Moreउत्तराखंड की ‘मरीना’ रेस्तरां बोट पानी में डूब गई है. इसी बोट पर मई 2018 में कैबिनेट मीटिंग हुई थी और पिछले कुछ महीनों से यह बोट बंद पड़ी थी. टिहरी की जिलाधिकारी ने कहा कि हमारे अधिकारी मौके पर मौजूद हैं, हम देखेंगे कि ऐसा क्यों हुआ?. इसी...
Read Moreपावसाळ्यातील मोठय़ा भरतीच्या वेळा महापालिकेने जाहीर केल्या असून येत्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात तब्बल २८ वेळा मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत, तर १२ वेळा भांगाची भरती (लघुत्तम भरती-ओहोटी-नीप टाइड) येणार आहे. मोठय़ा भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे....
Read Moreवाराणसीमधून पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी अर्ज भरणारे तेज बहादूर यादव यांच्या एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तेज बहादूर यादव पैशांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याबाबत बोलत आहेत. हा व्हिडिओ शहजाद पुनावाला यांनी ट्विट केला आहे. हा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर तेज बहादूर यांनी...
Read Moreलोकसभा निवडणुकांमध्ये पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी विरोधकांची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली होती. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील...
Read Moreअक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भोवती 11 हजार आंब्यांची भव्य अशी आकर्षक आरास करण्यात आली होती. तर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती मंदिरा मध्ये येणार्या प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. तर आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई...
Read More