आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असलेला हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात केला आहे. तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असून नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान...
Read More- 285 Views
- May 01, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’! मतदानासाठी 8 वर्षांपासून करतोय ‘ब्राझील टु मुंबई’ प्रवास
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. एकूण सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीपैकी चार टप्पे पार पडले असून अद्याप तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. यापैकी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचं मतदान नुकतंच सुरळीत पार पडलं आणि पुन्हा एकदा शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलं. शहरात राहणारे लोक मतदानाकडे...
Read Moreफुप्फुसातील वायुकोशापासून ते शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणे तसेच चयापचयाच्या दरम्यान तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुप्फुसापर्यंत नेण्याचे कार्य अविरतपणे ‘हिमोग्लोबिन’ हे प्रथिन करीत असते. शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. जर शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी या समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून...
Read More- 236 Views
- May 01, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on चाकणमध्ये भरधाव कारने पाच जणांना चिरडले
चाकण येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पाच जणांना चिरडले असून या अपघातात कारचालकही जखमी झाला आहे. चंद्रशेखर सुरजलाल विश्वकर्मा, सुनील शर्मा, दिपणारायन विश्वकर्मा, सत्यवान पांडे, सरवज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे...
Read Moreगडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मंगळवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. बुधवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने,...
Read Moreआजपासून अर्थात 1 मे 2019 पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात येतात. त्यामुळे...
Read Moreसार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?, असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. कोलंबोतील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत...
Read Moreबर्फाळ प्रदेशातील हिममान म्हणजे यती बद्दलच्या चर्चा अनेकदा कानावर पडतात ऐकतो. इंटरनेटवरही यती सर्च केल्यावर अनेक व्हिडीओ आणि कथा समोर येतात. कायमच एक गूढ म्हणून राहिलेल्या यतीविषयी अनेक कथाही रंगवून सांगितल्या जातात. मात्र, आता हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलाचे ठसे आढळले आहेत. भारतीय सैन्यानेच ट्विटरद्वारे हे फोटो प्रसिद्ध केले...
Read Moreवेताळवाडी किल्ल्यावरील तोफेला स्कॉटलंड पद्धतीने बनविलेला भारतातील पहिल्या तोफगाड्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत रविवारी 28 एप्रिल रोजी लोकार्पण झालं. सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी या किल्ल्यावरील अडगळीत पडलेल्या तोफेला स्कॉटलंड येथील युरोपियन पद्धतीचा बनवलेला तोफगाडा बसवण्यात आला. त्यामुळे या गाड्यावर अत्यंत वैभवात विराजमान...
Read Moreनवी मुंबईतील कामोठे येथे भाजपा नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. सोसायटीतील अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे. पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी २९ एप्रिल रोजी रात्री १२ च्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आठ ते दहा कार्यकर्त्यांसोबत स्वतः...
Read More