पेप्सीको या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतातील शेतकऱ्यांविरोधात १ कोटी ५ लाखांचा दावा केला आहे. गुजरातमधील नऊ शेतकऱ्यांविरोधात पेप्सीकोने हा दाखावा केला आहे. कंपनीचे लोकप्रिय प्रोडक्ट असणाऱ्या ‘लेज’च्या वेफर्स बनवण्यासाठी कंपनीने विकसित केलेल्या बटाट्यांच्या प्रजातीचे उत्पादन घेतल्याचा आरोप कंपनीने या शेतकऱ्यांवर केला आहे. कंपनीने या प्रत्येक शेतकऱ्याकडून १ कोटी ५ लाखांच्या...
Read Moreभारत सरकार लवकरच सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. सरकारने ६१३ कोटी ९६ लाखांचे बजेट पास केले आले आहे....
Read Moreमार्व्हलचा प्रवास २००२ ते २००७ दरम्यान प्रदर्शित झालेल्या ‘स्पाडरमॅन’ या चित्रपटमालिकेपासून सुरू झाला. या मालिकेने तुफान यश मिळवले होते. त्यानंतर त्यांनी ‘एक्स मेन’मध्ये गुंतवणूक केली. परंतु दर्जाहीन पटकथा व गोंधळ निर्माण करणारे चित्रपटांचे क्रम यामुळे एक्स मेन हा प्रयोग साफ फसला. परिणामी मार्व्हल कंपनीला कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागले....
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर कोण देश चालवणार, असा सर्वत्र सध्या अपप्रचार सुरू आहे. मी म्हणतो, १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जर पंतप्रधान होण्यास एकही लायक मनुष्य नसेल तर पुन्हा ब्रिटिशांनाच बोलवावे लागेल, अशी उपहासात्मक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. मोदींनी केलेली नोटबंदी व त्यानंतर नोट...
Read Moreहिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विष्णू मंदाडे असे या मयत जवानाचे नाव असून ते कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील रहिवासी होते. 2014 मध्ये त्यांना नोकरी लागली होती. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे. विष्णू मंदाडे प्रामाणिक...
Read Moreलोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस उरले असताना, मुंबई आणि ठाणे पोलिसांनी शहरांच्या वेशीवर बंदोबस्त वाढवला आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच काळय़ा पैशाच्या ने-आणवर नजर ठेवण्यासाठी टोलनाक्यांवर प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे गुरुवारी सकाळपासून मुलुंड, वाशी, ऐरोली, दहिसर अशा सर्वच टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या...
Read Moreसध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. तर पुण्यातही पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ही...
Read Moreअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा लिलाव १ कोटी ८० लाख रूपयांना झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव हा केला जाणार आहे. अॅटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे. दाऊदच्या...
Read Moreदेशात पुन्हा एकदा मोदींची सत्ता येईल असा विश्वास धुळ्यातील सराफांनी व्यक्त केला आहे. लोकसत्ता ऑनलाईनने धुळ्यातील काही सराफांची मतं घेतली मोदी सरकारबाबत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी इथल्या सराफांनी फिर एक बार मोदी सरकार हाच नारा दिला आहे. तसेच धुळ्यातून सुभाष भामरेही विजयी होतील असंही...
Read MoreDuring a technical inspection an engine of an empty Boeing 777 aircraft of Air India shut down at the Delhi airport on Wednesday. “Airport fire personnel then observed that black fumes were coming out of the engine’s exhaust, following which they sprayed foam on it,” Air India said in...
Read More