भाजपा सरकार निव्वळ घोषणाबाजी करत असून खोटं बोलायला एक नंबर असल्याची टीका हातकणंगले येथील शेतकऱ्यांनी केली आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून घोषणाबाजी करत सुटलं असून त्यांच्यापेक्षा आधीच काँग्रेसचं सरकार बरं होतं असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारने जाहीर केलेल्या कोणत्याच गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. हे सरकार...
Read More- 303 Views
- April 21, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेतला आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धिमा मार्ग, सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर व चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या उशिराने धावतील. मध्य...
Read Moreसत्तर साल के इतिहास में पहली बार होगा जब लोकसभा चुनावों में महिलाएं पुरुषों वोटर टर्नआउट के मामले में पीछे छोड़ देंगी. पहले और दूसरे चरण के मतदान से यह शुरुआत हो चुकी है. बतौर उम्मीदवार भले ही महिलाओं का प्रतिनिधित्व कम है लेकिन वोटिंग टर्नआउट में महिलाए पुरुषों...
Read Moreदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातले काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ एप्रिलला मिलिंद देवरा यांनी जैन समुदायाच्या कार्यक्रमात धर्माच्या आधारे मत मागत तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यामुळे आचारसंहिता भंग झाल्याने देवरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील धरम...
Read Moreलोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या सर्वत्र लोकशाहीचा जागर पाहायला मिळत आहे. विविध टप्प्यांमध्ये भारतात सध्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पण, या साऱ्या धामधुमीत काही चुकाही होत आहेत. अशीच एक चूक तमिळनाडूमध्ये झाल्याची माहिती आता समोर येत आहे. ज्यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांचं नाव समोर येत आहे. लोकसभा निवडणूकांच्या दुसऱ्या टप्प्यात...
Read Moreआपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणांच्या आरोपाचे भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खंडन केले आहे. न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने शुक्रवारी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून ते अस्थिर करण्यासाठी मोठी षढयंत्र रचले जात असल्याचे सरन्यायाधिश गोगोई यांनी म्हटले. आरोप करणाऱ्या महिलेने २२ पानांच्या एका प्रतिज्ञापत्रावर तिचे...
Read Moreनिवडणुकीतील यशापयशाची चिंता न करता जालना येथील एका उमेदवाराने आठ वेळा लोकसभा आणि १४ वेळा विधानसभा निवडणुक लढवली आहे. निवडणुकीच्या खर्चासाठी या अवलियानं आपली ५० एकर जमीन आणि घरदारही विकले आहे. पण एकही निवडणूकीत त्यांना विजय मिळवता आला नाही. जालनापासून हाकेच्या अतंरावर असलेल्या बापकळ गावातील बाबासाहेब शिंदे यांची ही...
Read Moreविशाखापट्टम वर्गातील तिसऱ्या विनाशिकेचे आयएनएस इंफाळचे आज नौदल प्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतील माझगाव गोदीमध्ये जलावतरण करण्यात आले. जलावतरण वेळी आयएनएस इंफाळचे वजन हे 3027 टन एवढे होते. यापुढच्या काळांत या युद्धनौकेवर विविध यंत्रणा, विविध युद्धसामग्री बसवल्या जातील, त्यानंतर विविध चाचण्यांनंतर 2023 मध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. याआधी...
Read Moreगावी जाताना मेल-एक्स्प्रेसमध्ये कन्फर्म तिकीट मिळावे, यासाठी दलाल प्रवाशांकडून जादा पैसे घेतात. या लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या दलालांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. जानेवारी 2018 ते मार्च 2019 पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने एकूण 285 दलालांना पकडले आहे. या दलालांकडून 2 लाख 36...
Read Moreदिल्ली में लोकसभा चुनाव के लिए आम आदमी पार्टी (आप) और कांग्रेस के बीच गठबंधन को लेकर सस्पेंस अब भी जारी है. शनिवार को आम आदमी पार्टी के नेता और दिल्ली के उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया और सांसद संजय सिंह ने प्रेस कॉन्फ्रेंस की. आम आदमी पार्टी के दोनों नेताओं...
Read More