पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये अशी मागणी होऊ लागली होती. मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय बीसीसीआयने घ्यायचा आहे, असं वक्तव्य फिरकीपटू युजवेंद्र चहलने केलं आहे. तो एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. “पाकविरुद्ध क्रिकेट सामना...
Read Moreभारतीय संघ हा अत्यंत संतुलित आहे. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची सचिनने स्तुती केली आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघे...
Read Moreकर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं दुसरं विजेतेपद ठरवलं. विदर्भाने विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला....
Read Moreक्रिकेट के मैदान पर कामयाबी की नई परिभाषा गढ़ते जा रहे भारतीय क्रिकेट टीम के कप्तान विराट कोहली मैदान से बाहर छोटी छोटी चीजों में खुशियां तलाशते हैं. वह फिर चाहे पत्नी अनुष्का शर्मा के साथ चांदनी रात में बेंच पर बैठना हो या रोजर फेडरर से खेलों पर...
Read Moreभारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले. या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आनंदने या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. पण कार्लसनने त्याचा पराभव केला. इतर कोणत्याही खेळाडूकडून आनंद...
Read Moreचौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने ६२२ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून अपेक्षित झुंज पाहायला मिळाली नाही. सलामीवीर मार्कस हॅरिस वगळता इतर एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. विजिगीषू वृत्तीच्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अशी असमाधानकारक खेळी केल्यामुळे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग चांगलाच भडकला. तिसऱ्या...
Read Moreमाजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनची टीका भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांनी कडाडून टीका केली आहे. कोहली हा मूर्ख आणि असभ्य आहे, अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले आहेत. दुसऱ्या कसोटीत कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. पण...
Read Moreभारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ गड्यांची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या लॉयनला सलामीवीर...
Read Moreपर्थ: ऑस्ट्रेलिया की टीम ने भारत के खिलाफ चार मैचों की टेस्ट सीरीज में पिछड़ने के बाद बराबरी पर कर ली है. उसने भारत को दूसरे टेस्ट (Perth Test) 146 रन से हरा दिया. ऑस्ट्रेलिया ने भारत को जीत के लिए 187 रन का लक्ष्य दिया था. लेकिन भारत...
Read Moreभारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली. त्या या शतकामुळे त्याने एक मोठा पराक्रम केला. महत्वाचे...
Read More