Menu

रविवार ६ एप्रिल २०१४ – व्यवस्थापनाची प्रशंसा : पण वाजपेयींशी तुलना अशक्य गांधीनगर : मागील काही दिवसांपर्यंत पक्षनेतृत्वासंदर्भात नाराजीचा सूर लावणार्‍या लालकृष्ण आडवाणी यांचे स्वर शनिवारी अचानक बदलले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची त्यांनी भरभरून स्तुती केली. मोदी यांचे व्यवस्थापन कौशल्य हे अतिशय उत्तम असून, तेच देशाचे पुढील...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ – लोकसभेची लढाई : बहुजन विकास आघाडीला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याची कुणकुण लागताच कोणत्याही स्थितीत तसे होऊ नये, यासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवार राजेंद्र गावित यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली आणि हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ – अंतर्गत मतभेद विकोपाला : इंडिया शायनिंगच्या पुनरावृत्तीची भाजपाला धास्ती, वादग्रस्त मुद्दे टाळणार जयशंकर गुप्त / फराज अहमद – नवी दिल्ली अयोध्येतील रामजन्मभूमी, ३७0 कलम यासारख्या वादग्रस्त मुद्यांचा समावेश करावा की नाही यावरून पक्षात वरिष्ठ पातळीवर सुंदोपसुंदी सुरू असल्याने निवडणुकीतील मतदान सुरू झाले तरी, जाहीरनाम्याचा...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ – राकेश मारियांचे उद्गार : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या कर्मचार्‍यांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणूक शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. यालाच प्राधान्य देत असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले. मुंबई क्राइम रिपोर्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या वार्तालापात मारिया बोलत...

Read More

रविवार ६ एप्रिल २०१४ रामपूर/पाटणा/कोईम्बतूर : दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस, राजद आणि तृणमूल काँग्रेसला सर्मथन देण्याचे आवाहन मुस्लीम समुदायाला केल्याने, मुस्लीम मतांवर डोळा असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि ज्यांची मुस्लीम मतांवर दारोमदार आहे, त्या समाजवादी पार्टीचे नेते आजम खान...

Read More

KASARAGOD: Sharing his dream for a new India, and praising the people of Kerala for their political sensibility and participation in governance, AICC vice-president Rahul Gandhi promised that Kasaragod will be turned into an industrial hub once the UPA comes to power at the centre again. “We want India...

Read More

१९९५ मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे हे विधान गाजले होते. भारताच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण दाखविणारे गाडगीळांचे विधान हे तसे नवे नाही, कारण आजही स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षांनंतर जात हा भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. भलेही ती मंडल आयोगानंतरची सामाजिक घुसळण असो, की संघ परिवारप्रणीत हिंदुत्ववादी विचारसरणीचा...

Read More

राजकारण हे कधी सरळ रेषेत चालत नसते. ते वेडीवाकडी वळणे घेत असते, पण त्याची ही वळणे कुठे असतील आणि अचानकपणे आपल्यापुढे कधी येतील, हे माहीत नसले की भल्याभल्यांची भंबेरी उडते. अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल या खरे तर व्यावसायिक राजकारणी. त्यांना अशी वळणे कशी हाताळावीत, हे माहीत नसेल, असे...

Read More

कर्नाटकातील लोकसभेच्या २८ मतदार-संघांच्या लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. येत्या १७ एप्रिलला सर्वच मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी ४३५ उमेदवारांचे भवितव्य चार कोटी ६२ लाख ११ हजार ८४४ मतदार ठरविणार आहेत, त्यामध्ये केवळ २३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका माजी पंतप्रधानासह सहा माजी मुख्यमंत्री, तीन विद्यमान केंद्रीय मंत्री, एक...

Read More

शनिवार ५ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम मुंबई, दि. ५ – कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढत आम्ही रान पेटवलेले असतानाच, वडे आणि चिकन सुपवाल्यांना यावर पाणी ओतून जणू कॉंग्रेस-राष्ट्रवादीस मदत करायची आहे असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. डोंबिवलीतील सभेदरम्यान राज ठाकरे...

Read More
Translate »