मान्सून लांबल्याने महाराष्ट्रात ‘पाणीबाणी’ची स्थिती… राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता 31 ऑगस्टपर्यंत…
यंदाच्या वर्षी अपुऱ्या पर्जन्यमानाचा अंदाज आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील तीन महिने फक्त पिण्यासाठीच वापरला जाणार आहे. सिंचनासाठी म्हणजेच शेतीसाठी धरणातील पाणी सोडणे बंद करा, असे निर्देश शासनाने दिले आहेत. बरोबरच बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या…
