केतन अगरवाल प्रकरण थेट राष्ट्रपती मूर्मूंपर्यंत पोहोचलं; ‘न्याय देण्यात उशीर झाल्यास…’, सियाचाही दिला संदर्भ
संपूर्ण देशभरामध्ये चर्चा असलेल्या केतन अगरवाल प्रकरणासंदर्भात केतनच्या वडिलांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना पत्र लिहिलं आहे. 18 जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी लोहगडावरुन धक्का देऊन केतनचा जीव घेतला. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र स्वरुपात एक भावुक ई-मेल पाठवला आहे. यात त्यांनी आपल्या मुलाला लवकरात लवकर न्याय…
