मुंबईचा पाणीसाठा 90%, तरीही शहरातील पाणी कपात लागूच राहणार, कारण….; पालिकेने सांगितले कारण!
जुलै महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये पाठीसाठा वाढला आहे. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरी मुंबईत सुरू असलेली पाणी कपात लागुच राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव 100 टक्के भरले तरीही प्रशासन सावधगिरीच्या भूमीकेत,…
