Headlines

Buldhana News: “हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी…”,बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्यामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक चिखली येथे पाहायला (Buldhana News) मिळाला. रेशन दुकानातून मिळालेला अत्यंत निकृष्ट दर्जाचा तांदूळ हातात घेऊन संतप्त लाभार्थ्यांनी थेट चिखली तहसील कार्यालयात धाव घेतली आणि तहसीलदारांच्या दालनासमोरच तो ओतून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला. “या तांदळाची खिचडी (Buldhana News) तहसीलदारांनी त्यांच्या बायका-पोरांसोबत खावी, मग…

Read More

चीनी की कीमतें बढ़ने पर हुआ सवाल तो मुस्कुराए कृषि मंत्री शिवराज, बोले- ‘सब इंतजाम…’

चीनी के बढ़ते दामों से पूरे देश में बवाल मचा हुआ है. देश में बढ़ती चीनी की कीमतों पर केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने प्रतिक्रिया दी है. उन्होंने कहा- सब इंतजाम हो रहे हैं जी, चिंता मत करो.. केंद्रीय कृषि एवं ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान अपने एक दिवसीय दौरे पर मध्य…

Read More

‘Not essential religious practice’: Allahabad High Court rejects Muslim student’s plea to wear hijab with school uniform

The Allahabad High Court has dismissed a petition filed by a Muslim student seeking permission to wear a hijab, or headscarf, along with the prescribed uniform at her school in Prayagraj. The court held that the student had not placed enough material before it to establish that wearing a headscarf is an essential religious practice…

Read More

भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यातील दुर्घटनेनंतर मूर्तीकार गायब, मूर्तीबाबत अनेक धक्कादायक खुलासे, मूर्तीकाराने पहिल्यांदाच…

भुलेश्वर राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना होऊन दोन भाविकांचा मृत्यू झाला. बाप्पाची मूर्ती मंडपात नेताना अचानक मूर्ती कोसळली आणि मूर्तीखाली दबून दोन जणांचा मूत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत निरनिराळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच, मूर्तीकार अनिकेत देसाई यांच्याबाबतीही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. भुलेश्वर राजाच्या…

Read More

FDA ची थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कारवाई! अन्न परवाने निलंबित, अनेक नियमांचं सर्रास उल्लंघन

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) पाच अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पाळले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने येथे तपासणी केली असता रेफ्रिजरेटरमध्ये साचलेला बर्फ, खराब झालेला कच्चा माल, जमिनीवरील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांकडू नियमांचं उल्लंघन अशा अनेक गोष्टी आढळल्या आहेत. यानंतर त्यांच्यावर कारवाई करत…

Read More

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत नवीन मोफत योजनांची घोषणा केली आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ ही योजना पोंगल 2027 पासून सुरू केली जाणार असून, याचा सुमारे 1.30 कोटी कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या तीन एलपीजी सिलिंडरची किंमत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या योजनेवर राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे 4 हजार कोटी रुपयांचा भार पडण्याचा अंदाज आहे. या योजनेची घोषणा करताना विजय म्हणाले की, “आखाती प्रदेशातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या सिलिंडरच्या किमतींमुळे कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडला आहे”.  “हे लक्षात घेऊन, आर्थिक अडचणीच्या काळातही जनतेवरील आर्थिक भार हलका करण्यासाठी, त्यांच्या कल्याणाचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी, सरकारने त्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर खर्च केलेली रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे ते विधानसभेत म्हणाले. विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वर्षाला सहा मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. तृतीयपंथीयांसाठी मोफत प्रवास मुख्यमंत्र्यांनी तृतीयपंथीयांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आणि महिलांसाठीच्या ‘वेत्री पयना थिट्टम’ योजनेची व्याप्ती वाढवली. या विस्तारित योजनेअंतर्गत, महिलांना केवळ सामान्य बसमधूनच नव्हे, तर एक्सप्रेस, एलएसएस आणि डिलक्स सेवांमधूनही मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. हा लाभ आंतर-जिल्हा बस सेवांनाही लागू होईल. “महिलांचे प्रवासाचे स्वातंत्र्य हे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या कुटुंबांच्या प्रगतीचा पाया आहे,” असे विजय म्हणाले. सध्याच्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत, महिलांना महानगर आणि शहरी भागांतील सामान्य आणि डोंगराळ मार्गावरील बसमधून केवळ 40 किमी पर्यंत प्रवास करण्याची परवानगी होती, तर एक्सप्रेस, एलएसएस, डिलक्स आणि उपनगरीय सेवांवर मोफत प्रवास उपलब्ध नव्हता. तथापि, विस्तारित योजनेनुसार, महिला महानगर आणि शहरी भागांमध्ये धावणाऱ्या एक्सप्रेस, एलएसएस आणि डिलक्स सरकारी बसमधून, तसेच उपनगरीय (ग्रामीण) आणि डोंगराळ भागांतील नियमित भाड्याच्या बसमधूनही मोफत प्रवास करू शकतील. “या सरकारची प्राथमिक दृष्टी सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर आहे की, तामिळनाडूच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही महिलेला वाहतुकीच्या खर्चामुळे तिच्या संधी गमवाव्या लागू नयेत,” असे त्यांनी सांगितले.  हे लक्षात घेऊन, महिलांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळावा यासाठी सरकारने ‘वेत्री पयानम’ (विजयी यात्रा) या नावाने मोफत प्रवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, जी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपासून लागू केली जाईल, असे ते म्हणाले. या निर्णयामुळे राज्य सरकारवर दरवर्षी 6000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल.

भारतीय विदेश मंत्री एस. जयशंकर ने सोमवार (24 अगस्त 2026) को मॉस्को में रूसी राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन से मुलाकात की, जहां दोनों पक्षों ने द्विपक्षीय संबंधों को गहरा करने और वैश्विक घटनाक्रमों पर चर्चा की. इसके बाद विदेश मंत्री ने कहा कि दिल्ली BRICS समिट में पुतिन के स्वागत के लिए तैयार है. उन्होंने कहा, ‘मैं प्रधानमंत्री नरेंद्र…

Read More

मोठा निर्णय! प्रत्येक कुटुंबाला 3 एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, तृतीयपंथीयांना मोफत बस प्रवास; ‘या’ सरकारने केली घोषणा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत नवीन मोफत योजनांची घोषणा केली आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ‘अन्नपूर्णी सुपर सिक्स’ ही योजना पोंगल 2027 पासून सुरू केली जाणार असून, याचा सुमारे 1.30 कोटी कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत, पात्र…

Read More