Headlines

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या 2,640 घरांच्या लॉटरीचा मुहूर्त ठरला, 6 ऑगस्टला पूर्ण होणारे हजारो अर्जदारांचे स्वप्न

मुंबई म्हाडाच्या लॉटरी कधी काढण्यात येणार याकडे हजारो अर्जदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्या 75 हजारांहून अधिक अर्जदारांना अखेर दिलासा मिळणार आहे. मुंबई मंडळाच्या 2,640 घरांसाठीच्या लॉटरीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सोडत जारी करण्यात येणार आहे. मुंबई महामंडळाच्या 2,640 घरांसाठी 6 ऑगस्टला दुपारी 12…

Read More

‘Govt sensitive and serious’: Jharkhand CM Hemant Soren assures justice to protesting students over JPSC-JSSC irregularities

Breaking silence on the ongoing student agitation over alleged irregularities in recruitment examinations conducted by the Jharkhand Public Service Commission (JPSC) and the Jharkhand Staff Selection Commission (JSSC), Chief Minister Hemant Soren on Tuesday issued his first public response, assuring that the state government was treating the matter with “utmost seriousness and sensitivity” and that…

Read More

मुंबई पोलीस दलात मोठा पगार घोटाळा, बनावट कर्मचाऱ्यांच्या नावावर चालायचा धक्कादायक प्रकार, ऐकून बसेल धक्का!

मुंबई पोलिस दलात तब्बल 6.41 कोटी रुपयांच्या वेतन घोटाळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बनावट पोलिस कर्मचाऱ्यांच्या नावावर किंवा वेतन नोंदींमध्ये फेरफार करून अनेक वर्षे सरकारी निधीचा अपहार करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) तपास सुरू आहे. या प्रकारामुळे पोलिस…

Read More

महाराष्ट्राचे शिक्षणसम्राट हरपले, पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल पद्मश्री ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डी.वाय.पाटील यांचे आज निधन झाले. मंगळवारी कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. डी. वाय पाटील यांचे आज कोल्हापुरातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली…

Read More

भयंकर गर्मी और सूखा… खतरे में भारत का मानसून, UN चीफ ने क्यों दी चेतावनी

भारत के कुछ राज्य बाढ़ की चपेट में हैं. वहीं कई राज्यों में अच्छी बारिश हो रही है, लेकिन इस बीच एक चौंकाने वाली जानकारी सामने आई है. मौसम विशेषज्ञों ने चेतावनी दी है कि मजबूत होते अल नीनो के कारण दुनिया के कई हिस्सों में गर्म और सूखे हालात बनने की आशंका है. मानसून…

Read More

‘Appoint good CM, stop migration’: Prashant Kishor’s first message to BJP after Bankipur victory

Jan Suraaj Party founder Prashant Kishor said the Bankipur by-election result was a message to the BJP leadership to choose a capable Chief Minister for Bihar, as he maintained a commanding lead in the constituency. Addressing supporters after extending his advantage during the counting process, Kishor said the bypoll was about more than electing an…

Read More