1 जुलैपासून थेट सुविधाच बंद! आर्थिक संकटामुळं एअर इंडियाचा मोठा निर्णय
भारतातील महत्त्वाच्या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे एअर इंडिया. देशातील पहिली विमानसेवा पुरवणारी कंपनी अशीच एअर इंडियाची ओळख. मात्र गेल्या काही काळापासून ही कंपनी अनेक आर्थिक संकटांतून पुढे जात असल्यामुळं ही खर्च कपात करण्यासाठी कंपनीकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ज्या निर्णयांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एअर इंडियानं असा कोणता निर्णय…
