Pune News: आज मध्यरात्रीपासून पुण्यात मोठा बदल! 3 सप्टेंबरपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक, कारण…
पुणेकरांसाठी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे. आज मध्यरात्रीपासून अगदी सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील वाहतुककोंडी वाढू शकते. यासाठी कारण ठरणार आहे, पुण्याती अत्यंत वर्दळीचा पूल बंद राहणं! तब्बल तीन महिने हा पूल बंद ठेवण्यात येणार असून यावरुन कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही. त्यामुळेच संपूर्ण पावसाळ्यात या पुलावरुन एकही गाडी जाणार नाही. नेमका हा प्रकार काय आणि एवढी…
